Tuesday, August 28, 2007

29 aug. 2007




KAL RAKSHABANDHAN ZALE.


AAMHALA KAY DURUN DONGER SAJARE.


ANAND VATLA,


VAIETHI VATALE


PAN KAHI ASO SANACHE DIVAS CHAN GELE



गालावरी खळी डोळ्यात धुंदि

ओठावर खुले लाली गुलाबाची

कधी कुठे कसा तुला सांग भेटू

वाट पाहतो एका ईशा-याची

जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू

माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे

कोणताहा मौसम मस्त रंगाचा

तुझ्यासवे माझ्या जिवनी आला

सुने सुने होते किती मन माझे

आज तेच वाटे धूंद मधुशाला

जगण्याची मज आता कळते मजा

नाहि मी कोणाचा आहे तुझा

सांगतो मी खरे खुरे तुझ्यासाठी जीव झुरे मन माझे थरारे

कधी तूझ्या पुढे-पुढे कधी तुझ्या मागे-मागे करतो मी ईशारे

ए जाऊ नको दूर तू

जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू

माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे

तुझ्या पापण्यांच्य़ा सावलीखाली

मला जिंदगीही घेऊनी आली

तुझ्या चाहुलीची धुन आनंदि

अंतरास माझ्या छेडूनी गेली

जगण्याची मज आता येई म

जातू माझे जिवन तू माझी दिशा

आता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगीरी हुर-हुर का जिवाला

बोल आता तरी काहि तरी भेट आता कुठे तरी कसला हा अबोला

ए जाऊ नको दूर तू

जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तूमाझा रंग तू घे, तूझा रंग मला दे




***************************************************************8

AAJ MEE JAGALA DISATO AASA AAHE !
SAMAJUN GHEIL KA KUNI KHARACH MEE KASA AAHE ?
SANGAYACHE JAGALA MALA KHUP AAHE,
OTHANWARI SHABDA AAHE PAN KORDA MHAZA GHASA AAHE !
ANNAYACHA SOOD GHENYA SFURATAT BAHU MAZE,
TE AAHINSECHE VRAT MAZE PARANTU MAZA GHOSHA AAHE !
DAWAPECH AAHET BAHU KAPATNITIHEE SAMAJATE,
SATYAMEV JAYATE PARANTU GHETALELA WASA AAHE !
KHARE SANGU ? MANANE AASUNI WAGH MEE ,
WAGNYAT MATRA GARIB SASA AAHE, SASA AAHE !


*********************************************************8


Tujhya mag dhawata dhawata
mihi khup dur aley ,
partiche dor kewhach kaplet,
an tujhi mi jhaley .

Tu matra majha asashil
asa mala watat nahi ,
karan majh asan nasan
tujhya lekhi tharat nahi.

Mala fakt tujhyawar
premach karayach,
tu bhale manu nakos
pan mala tujhyat urayach.

Tu kadhitari majha asashil
hich ek asha ahe ,
Mi ahe khari wedi pan
hich tar premachi diksha ahe


EK CHAN KAVITA


***********************************8















Tuesday, August 21, 2007

Saturday, August 4, 2007

CHAN SURUWAT



चिनी कुत्र्याचे नाव काय ?
हे हुंग ते हुंग
भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान लिव्हर
नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
उभा का बस की
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
वर्षा अ खेरहत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
ओला होईल
ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
माऊ ली
त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
थोर ली
लहान बहिणीचे नाव काय ?
धाक ली
जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतातती वेळ कुठली असते ?
घड्याळ दुरुस्त करण्याची
2 चिमण्या असतात........
त्यातली एक म्हणते "चिऊ"
.......दुसरी काहीच म्हणत नाही!
......का?
......कारण
दुसरी चिमणी Factory ची असते.
एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का बरं?????कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना....



१५ ऑगस्ट, २००७
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्सस्य श्यामलां मातरंम् .
शुभ्र ज्योत्सनाम् पुलकित यामिनीम्फुल्ल कुसुमित द्रुमदलशोभिनीम्,
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम् .
सुखदां वरदां मातरम् ॥
सप्त कोटि कन्ठ कलकल निनाद करालेद्विसप्त कोटि भुजैर्ध्रत खरकरवालेके बोले मा तुमी अबलेबहुबल धारिणीम् नमामि तारिणीम्रिपुदलवारिणीम् मातरम् ॥
तुमि विद्या तुमि धर्म, तुमि ह्रदि तुमि मर्मत्वं हि प्राणाः शरीरेबाहुते तुमि मा शक्ति,हृदये तुमि मा भक्ति,तोमारै प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणीकमला कमलदल विहारिणीवाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्नमामि कमलां अमलां अतुलाम्सुजलां सुफलां मातरम् ॥
श्यामलां सरलां सुस्मितां भूषिताम्धरणीं भरणीं मातरम् ॥
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम
जय हींद
मागे वळुन पुन्हा,
आता नाही बघायचं...
विसरलेल्या आठवणींना,
आता नाही आठवायचं...
चुकार हळव्या क्षणात,
आता नाही फसायचं...
अपेक्षांचे ओझे आता,
मनावर नाही बाळगायच...
नागमोडी वळणावर आता,
नाही जास्त रेंगाळायचं...
निसरड्या वाटेवर आता,
नाही आपण घसरायचं...
स्वतःच्या हाताने आता,
स्वतःला सावरायचं...
नी स्वतःचे आयुष्य,
स्वतःच आपण घडवायचं
बा॓लताना जरा सांभाळून...शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓,फरक फक्त एवढाच की,तलवारीन॓ मान तर,शब्दांनी मन कापल॓ जात॓जरी तलवारीच्या जखम॓तून रक्तआणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू...य॓त असल॓ तरी,दा॓घांपासून होणारी व॓दना मात्र सारखी असत॓. म्हणून सांगतो शब्द जरा सांभाळून...शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓शब्दच माणसाला जोङतात आणिशब्दच माणसाला तोङतातह॓ शब्दच आह॓त, त॓ कधी रामायणतर कधी महाभारत रचताततुझ्या एका शब्दावर माझ॓ सर्वस्व अवलंबून आह॓ तुझ्या एका शब्दावर माझ॓ हसण॓तर, तुझ्या एका शब्दावरमाझ॓ रडण॓ अवलंबून असत॓.म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून...शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓...
**********************************
उशीर झाला हे तुला कळण्यासाठी...का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठीका असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी...भुललो ना मी कधी कोणत्याच अमिषालादिला होता तुला 'तो' शब्द पाळण्यासाठी... वाचले असतेस तु कधी पान माझ्या मनाचेनसता का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठीका असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी...
उशीर झाला हे तुला कळण्यासाठी...
********************************